पहिले २६ जिल्हे कोणते?
भाषिक प्रादेशिकीकरणानंतर महाराष्ट्रात २६ जिल्ह्यांची निर्मिती झाली. यामध्ये ठाणे, कुलाबा, रायगड, रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर वर्धा यांचा समावेश आहे. आहेत.यात , यवतमाळ, जळगाव, भंडारा, चंद्रपूर .
दहा नवनिर्मित जिल्हे
रत्नागिरीचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा एक नवा जिल्हा बनवलेला आहे .
छत्रपती संभाजी नगरचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे .
आता धाराशिव जिल्ह्याचे विभाजन करून आता तिथेनवीन लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गडचिरोली ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आले
तसेच बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून आता तिथे मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात करण्यात येणार
अकोला जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाली.
या नंतर धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ते आदिवासीबहुल येथील नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलिय.
परभणी जिल्ह्यातून नवीन हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.
तसेच आता विदर्भातील भंडारा ह्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली आहे .
तसेच या सोबत आता ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे नवीन जिल्ह्यांची निर्मिती
22 प्रस्तावित जिल्हे
नाशिक जिल्ह्याचे मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव टाकलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर या 3 नवीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव देखील टाकलेला आहे.
ठाणे जिल्ह्याचे आणखी विभाजन करण्याची योजना असून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन जिल्हे निर्माण करण्याचा सुद्धा प्रस्ताव मांडलेला आहे.
पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा करण्याचाही विचार आहे. नवीन जौहर जिल्हा निर्माण करण्यासाठी जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.
पुणे जिल्ह्यातून शिवनेरी जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे.
रायगडमधून महाड जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
सातारा जिल्ह्यापासून माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
रत्नागिरीतून मानगड जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
बीडमधून अंबेजोगाई जिल्ह्याची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
लातूरमधून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याची योजना आहे.
नांदेडमधून किनवट जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून यामध्ये भुसावळ जिल्ह्याची निर्मिती करण्याचा विचार केलेला आहे
हेही वाचा:
Jio Phone Plans 2023 : दर महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, अधिक जाणून घ्या
बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून त्याचा हा अचलपूर नवाचा एक जिल्हा होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा एक नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना आखलेली आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा नवा जिल्हा करण्याचा प्रस्ताव सुद्धा आहे.
आता चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून हा चिमूर नवा जिल्हा होणार आहे.
तसेच गडचिरोलीचे विभाजन करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सुद्धा टाकण्यात आलेला आहे