Tag: politics marathi batmya

voter registration Mobile : मतदान कार्ड काढायचे आहे? तर घरबसल्या मतदार यादीत नवीन नाव कसे टाकायचे पहा?
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political, सरकारी योजना: Government Schemes

voter registration Mobile : मतदान कार्ड काढायचे आहे? तर घरबसल्या मतदार यादीत नवीन नाव कसे टाकायचे पहा?

voter registration Mobile थोडं पण महत्वाचं voter registration Mobileनवीन मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी इथे क्लिक करा नवीन मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी क्लिक करून हे अँप घ्या voter registration Mobile : नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय निवडणूक आयोगाच्या मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या मतदार नोंदणी यादीत नवीन नाव कसे नोंदवायचे याची माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम, तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून भारतीय निवडणूक आयोगाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला वॉटर रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.How to Apply for a Voter ID Card Online नवीन मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी इथे क्लिक करा मतदार नोंदणीवर क्लिक केल्यानंतर, येथे तुम्हाला फॉर्म क्रमांक 6, फॉर्म क्रमांक 7, फॉर्म क्रमांक 8 दिसेल. फॉर्म क्रमांक सहा म्हणजे नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी, फॉर...
Radhakrishna Vikhe Patil news: भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी नवीन योजना सुरू करून जनतेला दिला दिलासा- ना. राधाकृष्ण विखे पाटील
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra, राजकीय: Political

Radhakrishna Vikhe Patil news: भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी नवीन योजना सुरू करून जनतेला दिला दिलासा- ना. राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil news नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप(BJP) सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू करून जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून जलदगतीने निर्णय घेऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार आपल्या दारी उपक्रमाद्वारे नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करत आहे. या योजना संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे.Radhakrishna Vikhe Patil news नूतनशहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर(Abhay aagrkar) यांच्या निवडीमुळे कामगारांचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. त्यांचे पक्षातील योगदान आणि अनुभवामुळे पक्षाचे काम सर्वासमोर येईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. हेही वाचा: Seema Haider: सी...
JDU updates महाराष्ट्रापाठोपाठ आता हा दुसरा पक्ष फुटणार? अक्षरशः मोठी  खळबळ माजणार…
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

JDU updates महाराष्ट्रापाठोपाठ आता हा दुसरा पक्ष फुटणार? अक्षरशः मोठी खळबळ माजणार…

JDU updates नाशिक : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये सत्ताधारी जदयूमध्ये फूट पडेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी सोमवारी केला. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. जदयूचे अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांना एक मिनिटही देत ​​नाहीत. आपण नाराज असून कधीही जेडीयू सोडू शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी जदयूचे अध्यक्ष लालन सिंह यांनी पलटवार करत सुशील मोदींचे दावे 'मुंगेरीलालची सुंदर स्वप्ने' असल्याचे म्हटले आहे.JDU updates राष्ट्रवादीतील बंडखोरीपासून त्यांनी शरद पवारांचा बचाव केला. भाजप खासदार सुशील मोदी म्हणाले की, बिहारमध्ये अतिरेकी परिस्थिती गंभीर होत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या 17 वर्षात एकाही आमदार आणि खासदाराला वेळ ...
Rahul gandhi : मोठी बातमी! मोदींवर टीका केल्याबद्दल न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

Rahul gandhi : मोठी बातमी! मोदींवर टीका केल्याबद्दल न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे

Rahul gandhi थोडं पण महत्वाचं Rahul gandhiयासंदर्भात व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Rahul gandhi :सुरतच्या(Surat) एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' बद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालयाने आता त्यांना दोन वर्षांची कडक शिक्षा सुनावलेली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सूरत 23 मार्च(Rahul gandhi): 'मोदी आडनाव' बद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल झालेल्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस(ncp) नेते राहुल गांधी यांना दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण वायनाडच्या खासदाराला 15,000 रुपयांच्या जामिना...
E-Pic voting card download : मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे पहा
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political, सरकारी योजना: Government Schemes

E-Pic voting card download : मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे पहा

E-Pic voting card download थोडं पण महत्वाचं E-Pic voting card download खालील स्टेप्स बघून करून तुम्ही E-Pic कार्ड डाउनलोड करू शकता E-Pic voting card download : नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून घरबसल्या मोबाईलमध्ये ई-पिक मतदान कार्ड (मतदान कार्ड) कसे डाउनलोड करायचे ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे ते पाहूया. शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा खालील स्टेप्स बघून करून तुम्ही E-Pic कार्ड डाउनलोड करू शकता ई-पिक मतदान कार्ड काढण्यासाठी(E-Pic voting card download ) ,आधी तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल. पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलची वेबसाईट उघडेल. ...
Deputy Sarpanch Selection : गावचे कारभारी तर ठरले;पण आता पहा सहकारभाऱ्याची निवड,तारीख ठरली!!
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

Deputy Sarpanch Selection : गावचे कारभारी तर ठरले;पण आता पहा सहकारभाऱ्याची निवड,तारीख ठरली!!

Deputy Sarpanch Selection : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाचा सोमवारी फैसला Deputy Sarpanch Selection : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाचा सोमवारी फैसला9 जानेवारीला ठरणार उपसरपंच…तर सरपंचाचे मत ठरणार निर्णायकएकूण १९६ निवडणुकांसाठी मतदानसरपंचांच्या कामकाज पुढील आठवड्यापासून नाशिक: ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन सरपंच आणि सदस्य निवडून आलेले आहेत. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी येत्या सोमवारी (दि. २) पहिली सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकायांनी दिले असल्याने येत्या सोमवारी पहिल्या सभेने ग्रामपंचायतीच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. इगतपुरी, नाशिक, निफाड, सिन्नर, ...
Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
ताज्या बातम्या : Breaking News, नागपुर: Nagpur, राजकीय: Political

Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा दि.११ नागपुर : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब ,तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार आणि महाराष्ट्र राज्यचे भाजप पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. Politics of short cuts will never help anybody. What is needed is a long term and holistic model of development which empowers people. pic.twitter.com/fFCh7N0X0e— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022 मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतू मोदींकडून नागपुरातील टेकडीच्या गणपतीला वंदन मोदींकडून एकन...
नाशिकसह राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट करा
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

नाशिकसह राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट करा

म्हसरूळ, त्र्यंबकेश्वरच्या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ आणि त्र्यंबकेश्वर रोडवरील आश्रमात घडलेल्या दोन्ही घटना मन सुन्न करणाऱ्या आहेत. त्यामुळे नाशिकसह राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट झालेच पाहिजे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत? किती बेकायदेशीररीत्या चालवले जात आहेत, असे सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहेत. त्यामुळे नाशिकच्या घटनेनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल या आश्रमात संस्थाचालकाने शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, तर काही दिवसांपूर्वी नाशिक-त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमात एका लहानग्यांचा खून करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दोन्ही घटनांमधील संशयितांविरोधात ठोस कारवाई करून आश्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनेक पक्ष, संघटनांकडून करण...
संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

शिवभक्तांच्या भावना लक्षात न घेतल्यास उठाव! मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशारा स्वराज्य संघटनेचे प्रमुख व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, याचा अर्थ सरकार मधील राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारला जाब विचारला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. तसे अधिकृत पत्रही त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पाठवले होते. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. याचा अर्थ राज्यकर्ते त्यांच्या विधाना...
महापुरुषांची बदनामी कशासाठी? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

महापुरुषांची बदनामी कशासाठी? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल

राज्यपाल कोश्यारी यांचे वय काय आणि ते बोलताहेत काय ? ते राज्यपाल पदावर बसलेले आहेत म्हणून मान राखतो, महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. मुंबई : जुन्या गोष्टी उकरून महापुरुषांची बदनामी कशासाठी करता? राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना शिवीगाळ करू लागले आहेत. आपण आणखी किती खालच्या स्तरावर जाणार आहोत. तरुण पिढी आधीच राजकारणाबाबत नकारात्मक असताना ती आणखी दूर जाईल. आपण हे सर्व थांबवायला हवे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना व नेत्यांना केले आहे. मुंबईच्या नेस्को मैदानावर रविवारी मनसेच्या आयोजित गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. या सभेत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे म्हणाले, राज्यपाल कोश्...
संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार!
ताज्या बातम्या : Breaking News, राजकीय: Political

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार!

महागाई, बेरोजगारी, राज्यपालांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक नवी दिल्ली : संसदेचे ७ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन महागाई व बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. गैरभाजपशासित राज्यातील राज्यपालांचा कथित हस्तक्षेप, तपास संस्थांचा दुरुपयोग, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणाऱ्यासारख्या मुद्द्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यात केंद्र सरकारला डेटा संरक्षण विधेयकासह जवळपास एक डझन विधेयके मंजूर करून घेताना तारेवरची कसरत करावी लागेल. आगामी हिवाळी अधिवेशनाचे काम सुरळीत पार पडावे, अशी आमची इच्छा आहे. यासंदर्भात ६ डिसेंबर रोजी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात विविध पक्षांसोबत चर्चा होईल आणि विषय ठरवले जातील, अशी माहिती संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन र...
नाशकात शिंदे गटाला मोठा जॅकपॉट?
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, राजकीय: Political

नाशकात शिंदे गटाला मोठा जॅकपॉट?

नाशिक : सिडकोतील माजी का नगरसेविका हर्षदा गायकर यांनी प्रभागातील विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याच्या बॅनरवर प्रा. शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांचे का फोटो झळकविल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असतानाच नाशकात शिंदे गटाच्या हाती मोठा जॅकपॉट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे तब्बल बारा माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पक्षात प्रवेश "करणार असल्याचे बोलले जात आहे. सिडको, सातपूर आणि पंचवटीतील हे माजी नगरसेवक येत्या सोमवारी (दि.२८) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली तेव्हा नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे यांच्यासह खा. हेमंत गोडसे हे शिंदेंच्या बंडात सामील झाले होते. प्रवीण तिदमे यांना महानगरप्रमुखपद देऊ केल्याने ते शिंदे गटात आले. श्यामकुमार ...
गावांच्या विकासात सरपंचांनी कृतिशील विचारांनी नेतृत्व करावे : भारती पवार
ताज्या बातम्या : Breaking News, पुणे: Pune, राजकीय: Political

गावांच्या विकासात सरपंचांनी कृतिशील विचारांनी नेतृत्व करावे : भारती पवार

एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशनाचे उद्घाटन पुणे : राष्ट्रविकासाच्या प्रक्रियेत गावाचा विकास सर्वांत महत्त्वाचा आहे. पंचायत ते पार्लमेंट या प्रवासात सरपंच हा लक्षणीय महत्त्वाचा घटक. सरपंच हे केवळ एक पद नाही, -सरपंच हा सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे. गावाच्या विकासात सरपंचांनी कृतिशील विचाराने कार्यरत राहिले पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले.पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटने आयोजित केलेल्या एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन, नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र वितरण सोहळ्याच्या उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या तिथे. एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योग...