Tag: Sahyadi Angro Producer

Sahyadri Farms shares news : सह्याद्री फार्मच्या कर्मचाऱ्यांना 70 कोटी शेअर्स; नोकरदारांना मिळणार हा  लाभ!
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sahyadri Farms shares news : सह्याद्री फार्मच्या कर्मचाऱ्यांना 70 कोटी शेअर्स; नोकरदारांना मिळणार हा लाभ!

Sahyadri Farms shares news थोडं पण महत्वाचं Sahyadri Farms shares news Sahyadri Farms shares news : मोहडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईएसओपी) योजना लागू केली असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना ७० कोटी शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. कंपनीच्या एकूण 70 कोटी रुपयांच्या पेड-अपपैकी 4% शेअरहोल्डिंगच्या योजनेला संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. सह्याद्री फार्म्स हे आता अल्पभूधारक तसेच शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मालकीची अशी एक एकात्मिक मूल्य शृंखला म्हणून ओळखले जात आहे . "सह्याद्री फार्म्स(Sahyadri Farms shares news) ही आता ग्रामीण भारतातील आयएसओपी(ISOP) योजना जाहीर करणारी पहिली संस्था आहे...
Sahyadi Angro Producer: केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी सह्यादी अँग्रो प्रोड्युसर कंपनीस भेट दिली.यावेळी ते म्हणाले..
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sahyadi Angro Producer: केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी सह्यादी अँग्रो प्रोड्युसर कंपनीस भेट दिली.यावेळी ते म्हणाले..

Sahyadi Angro Producer: शेतकरी कंपन्या शेतीचे चित्र बदलवू शकतात केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा : मोहाडी येथील शेतकऱ्यांशी साधला संवाद केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी सह्यादी अँग्रो प्रोड्युसर(Sahyadi Angro Producer) कंपनीस भेट दिली. त्याप्रसंगी सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, केंद्रीय कृषी सचिव अभिलाष लिखी. फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते आदींसह शेतकरी. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्या देशातील शेतीचे चित्र बदलवू शकतात. अशा मजबूत सक्षम मूल्यसाखळ्या उभ्या राहणे ही काळाची गरज आहे. अशा कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येत शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी सचिव मनोज आ...