Tag: thane

Ashadhi Ekadashi : ‘यंदाच्या ईदला बकऱ्याची कुर्बानी होणार नाही’, नाशिकमधील गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Ashadhi Ekadashi : ‘यंदाच्या ईदला बकऱ्याची कुर्बानी होणार नाही’, नाशिकमधील गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय

Ashadhi Ekadashi आषाढी एकादशी ईद(Ashadhi Ekadashi Eid) : यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी साजरी केली जाणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक : 'अवघे गर्जे पंढरपूर, चला नामाचा गजर' संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तणावपूर्ण बनले असून आषाढी एकादशी अगदी जवळ आली आहे. यंदा बकरीदही याच दिवशी साजरी होणार आहे. मात्र, बकरीदला त्या दिवसाऐवजी दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा आदर्श निर्णय नाशिकच्या चांदोरी येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे. मात्र जळगावच्या अमळनेर शहरात यंदा कुर्बानी दिली जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लिम(Ashadhi Ekadashi Eid) बांधवांनी घेतला आहे. दिंडी पताका घेऊन हरिनामाचा गजर करत पायी दिंडी सोहळा सुरू आहे. प्रत्येक वारकरी विठुराया...
Eknath shinde : राज्यातील अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, पुणे: Pune, महाराष्ट्र: Maharashtra, मुंबई: Mumbai

Eknath shinde : राज्यातील अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Eknath shinde थोडं पण महत्वाचं Eknath shindeशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय घेतला निर्णय पहा पुढील २४ तास महत्त्वाचे आहेतशेतीचे मोठे नुकसान महाराष्ट्रात पाऊस : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकशान झाले आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. Eknath shinde : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी सकाळी मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतली. यासोबतच बाधित शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा. सरकार शेतकऱ्यांच्य...