Tag: Weather update 2023

Todays weather: थंडी कमी होऊन तापमान वाढणार, 11 राज्यांत पाऊस; संपूर्ण हवामान अहवाल वाचा
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नागपुर: Nagpur, नाशिक: Nashik, मध्य प्रदेश: Madhya Pradesh, महाराष्ट्र: Maharashtra, मुंबई: Mumbai

Todays weather: थंडी कमी होऊन तापमान वाढणार, 11 राज्यांत पाऊस; संपूर्ण हवामान अहवाल वाचा

Todays weather डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. हवेतील दवाचे प्रमाण वाढल्याने धुक्याचा प्रभावही वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, 28 जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे 25 ते 28 जानेवारीपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागातही बर्फवृष्टी अपेक्षित आहे. यासोबतच काही राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); हेही वाचा: Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी मुस्लिम देश पाकिस्तान आणि इराणमधून आली हि खास गोष्ट. येत्या दोन ते...
Weather update : 14 मार्चपासून राज्यात ‘इतके’ दिवस अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यात गारपिटीची शक्यता
ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

Weather update : 14 मार्चपासून राज्यात ‘इतके’ दिवस अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यात गारपिटीची शक्यता

Weather update थोडं पण महत्वाचं Weather update पंजाबराव पंजाबराव डख हवामन अंदाज अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा पंजाब राव यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरत आहे पंजाबराव डख हवामन अंदाज(Weather update) : राज्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही गारपीट झाली. याशिवाय अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या काळात अवकाळी पाऊस झाला. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा तसेच शेतकऱ्यांनी काढलेली भाजीपाला व बागेतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान...